Payal Books
Corona Kaltil Mansik Arigya By Vijaya Fadnvis
Couldn't load pickup availability
अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपण अनेक बाबतीत सावध होतो. जसं की शारीरिक आरोग्य, आर्थिक प्रश्न…पण एका गोष्टीकडे हमखास दुर्लक्ष होतं, ते म्हणजे मानसिक आरोग्य…
परिस्थितीचे कळत-नकळतपणे मनावर परिणाम होत असतात. करोनाच्या आपत्तीमुळे नोकरी-व्यवसायावर गंडांतर, शाळा-कॉलेज बंद, भेटी-गाठी बंद अशा वातावरणात मनावर नकारात्मक परिणाम होणारच…पण ते थेटपणे कळतातच असं नव्हे…मग चिडचिड, राग, नैराश्य, वैफल्य असं सर्व होणं स्वाभाविक…त्या अनुषंगानेच अनेक मुद्द्यांचा यात ऊहापोह केला आहे. जसे की…
+ कोणते मानसिक प्रश्न उद्भवू शकतात?
+ त्यातून कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात?
+ या बदलांना सामोरं कसं जावं?
+ मानसिकता कशी बदलावी?
+ सकारात्मकता कशी बाणवावी?
+ या सर्वांवरचे उदाहरणांसह उपाय
+ नेहमी पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरं (FAQs).

